Send the following on WhatsApp
Continue to Chatअनेकदा आपल्याला संयम फार अधिक काळासाठी धरून ठेवता येत नाही. ते अशक्य होऊन बसतं पण या जिवणात चिरकाळ टिकणारं यश मिळवण्याकरता तो संयम तितका अधिक काळ बाळगणं गरजेच असतं. या काळात अपमान, नकारात्मक टोमणे, नको त्या गोष्टींच्या सतत ऐकू येणाऱ्या चर्चा हे सर्व विषप्राशन केल्याप्रमाणे जपुन ठेवावं. एक दिवस ते सर्वच परत करण्याची संधी येणार आहे. https://www.indistatus.com/quote/15175